गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

आपल्या गुरूंकडून आणि इतर संतांकडून जे ज्ञान मिळाले, ते शिष्याला उदार हस्ते देण्याची गुरूंना तळमळ असते.

संपादकीय : ही शिक्षा पुरेशी आहे ?

विद्यापिठे ही ज्ञानार्जनाची केंद्रे असली पाहिजेत. तेथे शुद्ध ज्ञानाचे अध्ययन-अध्यापन होणे अपेक्षित आहे. सध्या हे सोडून तेथे सर्व नको त्या गोष्टी उघडपणे चालू असतात…

अनेक विषयांचा समावेश महाभारतामध्ये असून हा ज्ञानाचा खजिना आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, ज्येष्ठ मंदिर आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक

ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे महाभारतात सगळ्या विषयांचा अंतर्भाव आहे. रामायण आणि महाभारत या साहित्यातील अभिजात कलाकृती आहेत. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे मत…

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी लेखन केलेली ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

वटवृक्षाचे माहात्म्य

कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत. वटवृक्षाचे पूजन करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील काही कारणे येथे देत आहे.

धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात घेण्याचे प्रयत्न आणि त्याविषयी आलेले अनुभव

आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे.

चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग !

ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती अन् सोने समान आहे, तो योगीयुक्त, म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

योगाभ्यास करतांना हे करा !

व्यायामानंतर २ मिनिटे सुक्या अंगपुसणीने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात न्यून होतो, तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युत्प्रवाह निर्माण होऊन तो शरिरातील रोगांना नष्ट करतो.