धर्मपालन हेच शाश्वत उत्तर !

हिंदु धर्म हा निसर्ग अनुकूल आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी सांगितलेलेच आहे.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’, हे संत ज्ञानेश्वरांचे वचन सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला रामराज्याचा संकल्प हा संपूर्ण सृष्टीसाठी आहे. त्यांच्यासारख्या अवताराचे कार्य हे केवळ मानवी जीवनापुरते मर्यादित नसून चराचर सृष्टीसाठी आहे तसेच त्यांच्या उदात्त विचारांची व्यापकता तिन्ही लोक व्यापून टाकणारी आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना भाग्यनगर येथील साधकांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमच्या घरी काही साधकांचे संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा पहाण्यासाठी नियोजन झाले होते. तेव्हा आम्ही ‘घरी साक्षात् गुरुदेवांचे आगमन होणार आहे’, असा भाव ठेवून सिद्धता केली, तेव्हा देवघरात पुष्कळ सुगंध येऊ लागला…

हिंदु संस्कृतीची निसर्गानुकुलता

‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणार्‍या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे.

परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

गीताच्या शेवटी ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो’, या प्रसंगाचे वर्णन करतांना मी श्रीकृष्णाची आणि शर्वरी अर्जुनाची भूमिका साकारत होती. त्या वेळी ‘तिथे मी नसून माझ्या ठिकाणी साक्षात् श्रीकृष्ण आहे’, असे मला जाणवले.

दुबईमध्ये आलेला पूर : निसर्गाची आणखी एक चेतावणी !

आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.

शासकीय स्तरावर प्रयत्नांची आवश्यकता

सरकारी स्तरावर कठोर धोरणात्मक पालट, तांत्रिक नवकल्पना, सातत्याने जनजागृती आणि लोकांचा सहभाग वाढवणे यांसह प्रसंगी कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील.

डॉ. अजय तावरे यांच्या सुरक्षेविषयी सुषमा अंधारेंनी व्यक्त केली चिंता !

ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांना रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक झाली; पण तावरे केवळ सॅम्पल पालटण्यापुरते मर्यादित नाहीत. अटक झाल्यावर त्यांनी ‘मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना उघडे पाडेन’, अशी धमकी दिली.

तुर्भे जनता मार्केट येथे फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण !

महानगरपालिका प्रशासनाला हे दिसत कसे नाही ? अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

३० मेपासून ठाणे रेल्वेस्थानकावर ६२ घंट्यांचा ब्लॉक !

हा ब्लॉक ३० मे रात्रीपासून चालू होईल. ‘डाऊन फास्ट लाईन’साठी ६२ घंट्यांचा, तर ‘अप स्लो लाईन’वर १२ घंट्यांचा ब्लॉक असणार आहे. येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ आणि ६ यांची रुंदी वाढवण्यासाठी हा ब्लॉक असेल.