सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे महत्त्वाचे !

सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे, हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील-जातील; पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करण्याचे उरले आहे, असे मानू नका.

हिंदु राष्ट्रातील असे होईल पर्यावरण रक्षण !

खासगी वाहनांचा उपयोग टाळून लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्यास बाध्य करणे

सणांद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञ रहायला शिकवणारा हिंदु धर्म !

श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.

आयुष्याचा नाश होत असतांना ‘राम’ कां रे म्हणाना !

‘घटका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना ।।’ म्हणजे ‘वेळ हातातून निघून चालला आहे, नामस्मरण करून आयुष्याचे सार्थक करून घ्या.’-समर्थ रामदासस्वामी

अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश आणि पुरोगाम्यांचे आकांडतांडव !

महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.

याविषयी विचार करा ! 

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी आहे.

मनुस्मृतीने सांगितलेले पर्यावरणरक्षण

असे मार्गदर्शन आपल्याला आपल्या धर्माने केलेले आहे, म्हणजेच पर्यावरण संतुलनाचा अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी फार पूर्वीच केलेला होता, असे आपल्याला दिसते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटकमधील ‘वादिराज स्वामी मठ’ आणि ‘श्री मारिकांबादेवी’ यांच्या घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

‘सप्तर्षी जीवनाडीवाचन क्रमांक १६५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘नंदीहिल्स’ येथील नंदीच्या तपस्थानाचे दर्शन घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी, म्हणजे २४.१.२०२१ या दिवशी कर्नाटकातील सोंदा येथील ‘वादिराज मठ’ येथे दर्शन घेण्यासाठी निघालो…

साधिकेने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यावर तिचे झालेले चिंतन अन् तिला झालेला लाभ !

‘एखाद्या प्रसंगाविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगू नये’, असे वाटणे; मात्र स्वतःकडून नकळत त्या प्रसंगाविषयी सांगितले जाणे आणि सूक्ष्मातून देवाचे अनमोल साहाय्य लाभणे