‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणार्या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे. १२ सहस्रांहून अधिक काळ शेतीचा इतिहास असणारी आपली संस्कृती आहे, असे पुरावे मिळतात. सहस्रो वर्षे आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून, तसेच ‘निसर्गदेवो भव ।’ (निसर्गदेवतेला नमस्कार असो.) या संस्कृतीमुळे आपले पर्यावरण उत्तमरित्या सांभाळले होते.
हिंदु संस्कृतीची निसर्गानुकुलता
नूतन लेख
भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !
योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणा !
नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !
ज्ञानवापी मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळण्याचा दिवस दूर नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय तथा प्रवक्ता, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस
काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हिंदूंविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समिती
विद्येचे मंदिर !