ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न  होतो आणि भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढवण्याचा संकल्प करा ! 

ज्या कर्मांनी अंतरात्मा संतुष्ट होतो, ज्या कर्मांकरिता शास्त्र सहमत होते, ज्या कर्मांकरिता सद्गुरु सहमत होतात आणि ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न होतो, तसेच भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढविण्याचा संकल्प करा !

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरण्याची शक्यता !

जग तिसर्‍या महायुद्धाच्या तोंडावर उभे असतांना भारताने अन्य देशांवरचे व्यापाराचे अवलंबित्व न्यून करून स्वयंपूर्ण होणेच हिताचे !

‘कन्यादान’ एक अनोखा सोहळा !

‘हिंदु विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे’, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे महत्त्व अपरंपार आहे. ‘वडील-मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा’ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

जळगाव येथील साधिका सौ. जयश्री पाटील यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी रामनाथी आश्रमात पोचल्यावर अनुभवलेली भावस्थिती !

साधक सेवा करत असतांना मला ‘प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुकृपेची पुष्कळ तळमळ आहे. ती तळमळ त्यांना सेवा करण्याचे बळ देत आहे’, असे वाटून पुष्कळ शिकायला मिळत होते.

एका शिबिराच्या वेळी  भावजागृतीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेली अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ व्यासपिठावर बसल्या आहेत आणि संपूर्ण सभागृहात पिवळ्या रंगाचे चैतन्य पसरले आहे.’

श्रीरामाच्या आरतीच्या वेळी पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी (ईश्वरपूर (सांगली)) यांच्या घरी आपोआप आलेली नामजपाची माळ !

आरतीला आलेल्या सर्वांना विचारले, ‘‘ही माळ कुणाची आहे ?’’ तिथे आलेल्यांपैकी कुणाचीही ती माळ नव्हती. संतांनी ती माळ पाहून सांगितले, ‘‘साक्षात् श्रीरामाने तुम्हाला ही माळ भेट दिली आहे.’’

६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अनंत राकेश देशमाने (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अनंत राकेश देशमाने या पिढीतील एक आहे !

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला. डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नोंद..

साधकांना काळानुसार विविध नामजप सांगत हळूहळू त्यांना ‘निर्विचार’ हा निर्गुणाकडे नेणारा नामजप करायला सांगून मोक्षाकडे घेऊन जाणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ नामजप करणे, म्हणजे त्यांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधान साधून निर्गुण स्थितीला जाणे – (पू.) श्री. शिवाजी वटकर