‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, तेव्हा उदय भेंब्रे झोपले होते का ? : श्री. नितीन फळदेसाई

मडगावमधील सभेत हिंदुत्वनिष्ठांवर टीका करणारे अधिवक्ता भेंब्रे यांच्या विधानांवर राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई यांचा प्रतिप्रश्न !

भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द

गोवा राज्यातील बहुचर्चित भूमी बळकावल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.

ए.टी.एम्.मधील रक्‍कम चोरणार्‍यांना अटक !

नगर जिल्‍ह्यातील ए.टी.एम्. यंत्रामधील रक्‍कम चोरणार्‍या ४ आरोपींना माढा येथे रोख रकमेसह अटक झाली. अन्‍य एका आरोपीचा शोध चालू आहे.

पुणे वाहतूक पोलिसांकडून ८५ सहस्र वाहनचालकांवर कारवाई !

वाहतुकीचे नियम अजूनही पाळले न जाणे, म्‍हणजे आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

सातारा जिल्‍ह्यातील वाई आणि खंडाळा तालुके दुष्‍काळग्रस्‍त घोषित !

सातारा जिल्‍ह्यातील माण आणि खटाव हे नेहमीच दुष्‍काळग्रस्‍त तालुके म्‍हणून ओळखले जातात; पण तरीही राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात माण आणि खटाव या तालुक्‍यांचा समावेश करण्‍यात आलेला नाही.

‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून पुणे विद्यापिठात विद्यार्थ्‍यांना मारहाण !

या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

देहलीतील परेडच्‍या ओळखीतून पुणे येथील तरुणीला गुंगीकारक औषध देत बलात्‍कार !

अशा गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही, असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून लक्षात येते. महिलांचे उद्दाम धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी असा धर्मांधांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे

पुणे येथील नवले उड्डाणपुलाजवळ आंदोलन करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्‍हा नोंद !

३१ ऑक्‍टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता नवले उड्डाणपुलाजवळ कार्यकर्ते गोळा झाले. त्‍यांनी रस्‍त्‍यावर टायर पेटवल्‍याने दोन्‍ही बाजूंची वाहतूक ठप्‍प झाली होती.

United Nations Afghan Refugees : संयुक्त राष्ट्रांनी १० लाख अफगाणी शरणार्थींना पाकमधून हाकलून देण्याच्या निर्णयाची निंदा करावी !

अफगाणी नागरिक हे मुसलमान आहेत. तरीही पाकिस्तान त्यांना आश्रय देण्याऐवजी त्याच्या देशातून हाकलून लावत आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, हे सांगावे ! – मनोज जरांगे पाटील

फडणवीस यांनी येथे येऊन ‘आम्‍हाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे ?’, हे सांगावे, असे जरांगे यांनी म्‍हटले आहे.