८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, ३ धर्मांधांना अटक !

पांढरकवडा (यवतमाळ), ८ जानेवारी (वार्ता.) – येथील नागपूर-भाग्यनगर मार्गावरून तेलंगाणात कत्तलीसाठी जाणार्या २ मालवाहतूक वाहनांत १२१ गोवंशियांना कोंबून नेण्यात येत होते. याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून वाहन पकडले. ६ जानेवारी या दिवशी पहाटे केळापूर पथकर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यात २ मालवाहतूक वाहनांसमवेत ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३ धर्मांधांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि सत्तेत हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांनाही गोवंशियांची तस्करी होते, ही स्थिती पोलिसांचा धाक नसल्याचेच दर्शवते ! |
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !