Petroleum Products In Water Causes Fire : माटवे, दाबोळी (गोवा) येथे पेट्रोलियम पदार्थ मिसळल्याने विहिरीतील पाण्याला आग लागण्याचा प्रकार !

या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो येथे ही हाच प्रकार !

Mhadei Water Dispute : म्हादई प्रकरणातील खटले गोवा जिंकणार ! – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.

शासनकर्त्यांनी साधना न शिकवता सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

राज्यकर्त्यांनी जनतेला साधनेऐवजी ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष २०२४ मध्ये दक्षिणोत्तर भगवा फडकेल ! – राजेश क्षीरसागर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे.

संपादकीय : धर्मांतरितांचे ‘डि-लिस्टिंग’ हवे !

धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्‍या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !

‘हर हर महादेव !’

त्रिमूर्तींपैकी एक भगवान शिव हिंदूंचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सृष्टीचे निर्माणकर्ता श्री ब्रह्मदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव आहेत.

देशातील सर्वच कारागृहांमध्ये असे करा !

उत्तरप्रदेशातील कारागृहात असणारे बंदीवान रामायणातील सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे पठण करू लागले आहेत.

‘परिणमन’कर्ता (रूपांतर करणारा) सूर्य

‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते.

उथळ पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे असलेले नास्तिकतावादी शाम मानव !

‘उथळ पाण्याला खळखळाट फार’, या म्हणीनुसार ‘जे पाणी फार कमी, म्हणजेच उथळ असते, त्याचा खळखळाट म्हणजे प्रचंड आवाज येतो’, ही म्हण ज्यांना तंतोतंत लागू पडते ते अर्थात् नास्तिकतावादी शाम मानव ..

पुढच्या २६/११ ची सिद्धता…?

प्रतिवर्षी २६/११ ला (२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईतील ताज हॉटेलवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाची आठवण) आम्ही सामाजिक माध्यमे, प्रिंट (छापील) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मृत्यूमुखी …