विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात तक्रार !

उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी..

भारत सरकारने माजी अधिकार्‍यांची सुटका करावी !

भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करावी, अशी मागणी ‘सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशन’ने निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

(म्हणे) ‘भारत काश्मीरमध्ये इस्रायली डावपेच खेळत आहे !’ – मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर महंमद यांचा कांगावा

भारताने इस्रायलप्रमाणे आक्रमक धोरण अवलंबले असते, तर एव्हाना काश्मीरसह पाकिस्तान भारताचे झाले असते आणि अखंड भारताचे भारतियांच्या स्वप्नाची पूर्तता झाली असती !

पुणे येथे कृषी आयुक्तालय इमारतीच्या बांधकामासाठी २२५ वृक्ष तोडणार !

झाडे तोडू नयेत यासाठी पर्यावरणप्रेमींना विरोध करावा लागत आहे, यातून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते !

शासकीय मान्यता न घेता शाळा चालू केल्याने नर्‍हे (पुणे) येथे संस्थाचालकावर गुन्हा नोंद !

करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांना शाळेत अवैधरित्या प्रवेश देत पालकांकडून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक शुल्क वसूल केले. पालकांनी शाळेकडे कागदपत्रे आणि दाखला मागितल्यावर चौरे यांनी तो देण्यास नकार दिला.

कोकण रेल्वेमार्गावर ३१ ऑक्टोबरला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ करण्यात येणार आहे. यामुळे ३१ ऑक्टोबरला ६ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

Sponge Bomb Israel : गाझामधील हमासच्या बोगद्यांना निकामी करण्यासाठी इस्रायल करणार ‘स्पंज बाँब’चा वापर !

इस्रायलने गाझामध्ये भूमीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला आहे. हमासने बांधलेल्या बोगद्यांना नष्ट करण्यासाठी इस्रायल ‘स्पंज बाँब’चा वापरही करू शकतो, असे वृत्त आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील पवित्र दत्तपिठाला इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी श्रीराम सेनेचे उद्यापासून ‘दत्तमाला अभियान’ !

इस्लामी आक्रमकांनी कह्यात घेतलेली देशभरातील हिंदूंची धार्मिक स्थळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही हिंदूंना मुक्त करता न येणे लज्जास्पदच होय !

संयुक्त राष्ट्र महासभेत हमासच्या क्रौर्याचा उल्लेखही नसलेल्या प्रस्तावापासून दूर राहिला भारत !

इस्रायलप्रमाणेच भारतही जिहादी आतंकवादामुळे होरपळून निघाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आतंकवादामुळे पेटलेल्या युद्धाच्या प्रसंगी आता भारताने पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादालाही उघडे पाडण्यासाठी पुन:पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक !

केरळमध्ये मुसलमान महिलांनी बुरखा न घातलेल्या हिंदु महिलेला बसमध्ये चढण्यास केला विरोध !

केरळ भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? केरळ राज्य इस्लामी राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने आताच भविष्यातील संकट ओळखून हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीशील व्हावे, असेच हिंदूंना वाटते !