ग्रीसमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र आखणार्‍या दोघा पाकिस्तान्यांना अटक !

‘पाकिस्तानी भूमी ही जिहादी आतंकवादाची जननी आहे’, ही वस्तूस्थिती सत्य ठरवणारा हा आणखी एक पुरावा !

पुद्दुचेरी येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या !

पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !

देहलीतील जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागात रामनवमीच्या शोभायात्रेला पोलिसांनी नाकारली अनुमती !

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या सप्तश्रृंगी पालखीच्या दिंडीवर दगडफेक !

कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अल्पसंख्य म्हणवणार्‍या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?  

चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन

‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

बांगलादेशी मुसलमानांची जिहादी वृत्ती स्पष्ट करणारे तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट !

न्यूयॉर्क येथील ‘जॅक्सन हाइट्स’ क्षेत्रात असलेल्या ‘सेव्हेंटी थर्ड स्ट्रीट’ला आता ‘बांगलादेश मार्ग’ (स्ट्रीट) म्हटले जाते. यामुळे ‘बांगलादेश अथवा या मार्गाच्या परिसरात रहाणारे लोक हे अल्प जिहादी आणि अधिक धर्मनिरपेक्षतावादी होतील का ?’ निश्‍चितच नाही !’

कोलार (कर्नाटक) येथे ४ हिंदु महिलांवर मुसलमान युवकांचे प्राणघातक आक्रमण  

कायद्याचे भय न राहिल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून अशा कृती होत आहे. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

(म्हणे) ‘डोकलाम वाद सोडवण्यामध्ये चीनची भूमिकाही महत्त्वाची !’ – लोटे शेरिंग, भूतानचे पंतप्रधान

भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही चूक होत आहे कि चीन अधिक प्रभावी ठरत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

भारतीय राजनैतिक कार्यालयांवर झालेल्या आक्रमणांचा निषेध करतो ! – अमेरिका

नुसते तोंडी निषेधाचे बुडबुडे न सोडता आक्रमण करणार्‍या, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर अमेरिकेने कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची कृती करावी !

जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक

त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.