जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांच्या १८ अतिरिक्त तुकड्या नियुक्त करणार !

जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !

सध्याचा काळ धोकादायक आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.

एक्सप्रेस रेल्वेगाडीला ३ घंटे उशीर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार !

एक्स्प्रेस रेल्वेगाडीने प्रवास करतांना गाडीला ३ घंटे उशीर होत असेल, तर तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार आहेत. एवढेच नाही, तर अल्पाहार आणि जेवण हेही विनामूल्य मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी केली आहे.

ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञान यांमुळे तरुणांची एकाग्रता अन् इच्छाशक्ती यांवर परिणाम !

आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम ! कुठे मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कुठे त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी पाश्‍चत्त्य आधुनिक जीवनशैली !

शहरे सोडा आणि गावाकडे चला ! – जपान सरकारचे जनतेला आवाहन

जपानममधील लोकसंख्येचा वाढता आलेख पहाता शहरांवरील ताण न्यून करण्यासाठी जपान सरकारने नागरिकांना ‘शहरे सोडा आणि गावाकडे चला’, असे आवाहन केले आहे. शहरे सोडण्यासाठी प्रत्येकास साडेसहा लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येत आहे.

वीजटंचाईमुळे पाकमध्ये रात्री बाजारपेठा, लग्नाची सभागृहे आदी बंद ठेवण्याचा आदेश  

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन योजनेला संमती दिली. वीज वाचवणे आणि तेल आयात यांवर अवलंबून रहाणे अल्प करण्याच्या उद्देशाने या योजनेला संमती देण्यात आली आहे.

इस्रायलमध्ये ज्यूंना केंद्रबिंदू ठेवून शालेय अभ्यासक्रम सिद्ध करणार !

भारतातही हिंदूंना केंद्रबिंदू ठेवून असा अभ्यासक्रम सिद्ध करणे आवश्यक !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार !

अश्‍लील छायाचित्रे आणि व्हिडिओ यांद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न !

‘लव्ह जिहाद’ थांबवायचा असेल, तर भाजपची आवश्यकता ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील

काँग्रेसने कधी लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणापत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्था आदी राष्ट्राशी संबंधित सूत्रांवर चर्चा केली आहे का ?

नेपाळचा ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या करड्या सूचीत समावेश होण्याची शक्यता !

नेपाळने आर्थिक गैरव्यवहार आणि आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा यावर अपेक्षित नियंत्रण न ठेवल्याने त्याचा ‘फायनेंशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या) करड्या सूचीत समावेश होण्याची शक्यता आहे.