हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे.

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मूळावर घाव घाला ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती आणि अन्य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बोलणे ताळतंत्र सुटलेले आणि पोरकटपणाचे !

सलमान खुर्शीद हे काँग्रेसचे नेते आहेत. व्यवसायाने ते अधिवक्ता आहेत. त्यांना कायदा आणि न्यायशास्त्र यांचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रभु श्रीरामांशी तुलना करतांना त्यांनी ज्या निकषावर तुलना केली, ते पहाता ‘यांच्यासारख्या कायदेतज्ञाने ताळतंत्र सोडला’, असे म्हणावे लागेल

सप्तपदी

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आजपासून ७ दिवस विवाह संस्कारातील एक महत्त्वाचे अंग असलेल्या ‘सप्तपदी’विषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.

कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोशाख परिधान करून गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या !

स्वतःतील सात्त्विकता वाढल्यावर त्याचा कलेच्या सादरीकरणातही चांगला परिणाम दिसून येतो. कलाकारांनो, गायनकलेला साधनेची जोड देऊन सात्त्विक पोषाखामध्ये गायनकला सादर करा आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती घ्या. भावी कलाकार-पिढीपुढे आदर्श ठेवा.

प्राथमिक संकलन सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. दीपा औंधकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

प्राथमिक संकलनाची सेवा चालू केल्यापासून ते आतापर्यंत माझ्या सेवेची स्थिती आणि मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

खरा त्याग !

गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या अमूल्य नामजपरूपी संजीवनीमुळे साधिकेला होणारे शारीरिक त्रास दूर होणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’, या सद्गुरु गाडगीळकाकांनी लिहिलेल्या लेखाशी संबंधित परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘येणार्‍या आपत्काळात औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा या नामजपांचा अलभ्य लाभ होईल’, अशा आशयाचे लिखाण होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला काही वर्षांपूर्वी ‘तुझा नामजप अंतर्मनातून चालू आहे’, असे सांगणे आणि त्याची साधिकेला येत असलेली प्रचीती !

‘गुरु शिष्याची साधना चालू आहे कि नाही ?’, हेही जाणतात. ‘परात्पर गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी काढलेले उद्गार आता सत्यात उतरत आहे’, याची मी प्रचीती घेत आहे.’