नाशिकचे जिल्हाधिकारी सुरगाणा गावी, तर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुजरात येथील तहसीलदारांना निवेदन दिले !

नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र सरकारकडे वारंवार मागणी करूनही वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी हा उठाव केला.

अतिट (सातारा) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

देशात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, अनाचार, इतर धर्मियांचे लांगूलचालन, हलाल जिहाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन पाच पातशाह्यांच्या नाकावर टिच्चून स्वराज्य स्थापन केले होते.

संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मुलाच्या नावावर १ लाख ३१ सहस्र रुपयांची वीज थकबाकी !

लाखो रुपयांची थकबाकी होईपर्यंत महावितरणाच्या अधिकार्‍यांनी काहीच केले नाही का ? सामान्यांना वेठीस धरणारे महावितरण लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना पाठीशी घालते, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कर्नाटकातील पर्यटनासंबंधीचे फलक फाडले !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याने मराठीजनांचा रोष उफाळून आला आहे. ‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे फलक विमानतळावर लावण्यात आले.

सरकारकडून भारताचे इस्लामीकरण ?

सरकारी निधीतून चालू असलेले भारताचे इस्लामीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्यांक आयोग आणि त्याचे मंत्रालय त्वरित बंद करावेत !

स्वच्छतागृहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने पिंपळे गुरवमधील (पुणे) नागरिकांची कुचंबणा !

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शाळा क्रमांक ५४ आणि काळूराम जगताप जलतरण तलावाशेजारी नवीन बनवण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक मासांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कार्यालयातच ठेकेदाराचा वाढदिवस साजरा !

२ डिसेंबर या दिवशी एका खासगी ठेकेदाराचा वाढदिवस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयातील पटलावरच केक कापून साजरा केला.

महिलाओं को चुनाव में उम्मीदवारी देने से इस्लाम दुर्बल होता है ! – कर्णावती के जामा मस्जिद के इमाम सिद्दीकी 

क्या जिहादी आतंकवाद से इस्लाम मजबूत होता है ?

जिहादी आतंकवादामुळे इस्लाम सशक्त होतो का ?

कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी ‘निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देणारे इस्लामच्या विरुद्ध आहेत आणि ते इस्लामला दुर्बल करत आहेत’, असे म्हटले आहे.

महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगही हवा !

आज समाजात कौटुंबिक हिंसाचार वाढण्यामागे कायद्याचा धाक नसणे, हे कारण आहे. त्या व्यतिरिक्त कुटुंबव्यवस्थेत कुणावरही संस्कार केले जात नाहीत वा त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे  अशा घटना वाढत आहेत. या रोखण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.