छत्रपती संभाजी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करणार ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

जलपर्णीच्या समस्येसमवेतच तलावाच्या सर्व बाजूंना जाळी लावण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना धोका असल्याचेही या वेळी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले !

यामुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर आता ९९९ रुपये ५० पैशांना मिळणार आहे. यापूर्वी मार्च मासामध्येही सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.

झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !

सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीवर ‘परकीय’ म्हणून खटला चालवता येणार नाही ! – गुवाहाटी उच्च न्यायालय

याआधी अनेक लोकांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केल्यानंतरही त्यांच्यावर परकीय नागरिक असल्यावरून लवादापुढे खटले चालवण्यात आले आहेत. त्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकांची एकत्रितपणे सुनावणी करण्यात आली.

सरकारी शाळांत होणार्‍या धर्मांतराविषयी दिशानिर्देश सिद्ध का केले नाहीत ?

शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !

मैसुरू (कर्नाटक) येथील एका गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणणाऱ्या मुसलमानांच्या चौकशीचा आदेश

देशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात येते. याविरोधात देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सूरत येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणार्‍या विद्यार्थ्यास फाशी !

शिक्षा सुनावतांना न्यायालयाकडून मनुस्मृतीतील श्‍लोकाचा उल्लेख

नगर येथील २ आयुर्वेदीक वैद्यांचे नेपाळ येथील कार्यशाळेत मार्गदर्शन !

वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत.

राजगडावर (जिल्हा संभाजीनगर) ७ दरवाजांना नवी झळाळी; सहस्रोंच्या उपस्थितीत प्रवेशद्वारांचे लोकार्पण !

छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्‍या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.

लांजा तालुक्यातही सकाळी अजानच्या वेळी भोंग्याचा वापर न करण्याचा निर्णय !

केवळ एक एक तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण देशभरात असा निर्णय होणे अपेक्षित आहे ! सकाळच्या वेळेत भोंग्याविना अजान होत असेल, तर दिवसभरात भोंग्याविना अजान करण्यात कोणती अडचण आहे ?