युक्रेनमध्ये सैन्य पाठवून तिसर्‍या महायुद्धाचा धोका पत्करायचा नाही ! – जो बायडेन

बायडेन पुढे म्हणाले की, सध्या जगात एकाधिकारशाही आणि लोकशाही यांच्यात युद्ध चालू आहे.

देहलीमध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही कारण चालते, त्याचेच हे एक उदाहरण !

४ विवाहांची अनुमती असल्याने युगांडाच्या गायकाला स्वीकारायचा आहे इस्लाम !

सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोचवणार्‍या अशा चालीरितींचा परिणाम किती होतो, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?

केरळमधील संघ पदाधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय. च्या आणखी ४ जणांना अटक

केरळमधील साम्यवादी सरकार कधीही पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटनेच्या विरोधात बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार नाही ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुरावे गोळा करून स्वत:हून तिच्यावर बंदी घातली पाहिजे !

इस्रो शुक्र ग्रहावर लवकरच यान पाठवणार !

शुक्र मोहिमेसंदर्भात विचार झाला आहे, तिचा प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात आला आहे आणि तिच्यासाठी निधी मिळणे निश्‍चित झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी सांगितले.

सोलापूर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ पोलिसांकडून जप्त !

जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.

भीलवाडा (राजस्थान) येथे दोघा तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण झाल्याने तणाव

भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

जम्मूत पाक सीमेवर आढळले आतंकवाद्यांनी बनवलेले भुयार

जम्मू येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

जेव्हा हिंदु तरुणी मुसलमान तरुणाशी विवाह करते, तेव्हा ते ‘प्रेम’ असते आणि जेव्हा मुसलमान तरुणी हिंदु तरुणाशी विवाह करतो, तेव्हा तो धर्मांधांच्या दृष्टीने ‘धर्मद्रोह’ असतो आणि त्याची शिक्षा हिंदु तरुणाला अशा प्रकारचे भोगावी लागते !

कानपूरमध्ये सरकारी भूमीवरील मदरसा प्रशासनाने पाडला !

सरकारी भूमीवर अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? बांधकाम होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या उत्तरदायींवरही आता कारवाई झाली पाहिजे !