गोव्यातील भाजपच्या उमेदवारांच्या सूचीतील ५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे अदखलपात्र गुन्हे नोंद

५ पैकी २ उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना ५ किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी करण्यात आलेला #Justice_4_KashmiriHindus ट्रेंड तृतीय स्थानी !

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिना निमित्त १९ जानेवारी या दिवशी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर या हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी #Justice_4_KashmiriHindus नावाने ट्रेंड केला होता.

बेळगाव जिल्ह्यातील ४ मंदिरांवर व्यवस्थापन समिती नेमण्याचा निर्णय काही वेळातच रहित !

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने त्यांचे सरकारीकरण झाल्यास मंदिरांतील चैतन्य झपाट्याने न्यून होते. यास्तव मंदिरे भक्तांच्याच कह्यातच असणे आवश्यक आहे !

राऊरकेला-वेदव्यास (ओडिशा) येथील हिंदुत्वनिष्ठ नीलकंठ मोहंती यांचे निधन

सुंदरगड जिल्ह्यातील राऊरकेला-वेदव्यास येथे रहाणारे हिंदुत्वनिष्ठ नीलकंठ मोहंती यांचे १८ जानेवारी २०२२ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

श्रीलंकेतील तमिळांना अधिकार देण्याची तरतूद असणारी १३ वी सुधारणा लागू करा !

वर्ष १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे.आर्. जयवर्धने यांच्यात झालेल्या करारामध्ये १३ वी सुधारणा लागू करण्याचे सूत्र होते. या संशोधनामुळे श्रीलंकेतील तमिळांना अधिकार देण्याची तरतूद आहे.

संभाजीनगर येथील ‘द जैन इंटरनॅशनल शाळे’चे नाव काळ्या सूचीत !

‘द जैन इंटरनॅशनल शाळे’च्या आवारात पुस्तके आणि लेखनसाहित्य यांची विक्री केल्याची तक्रार अमित कासलीवाल यांसह इतर ३ पालकांनी जिल्हा बाल हक्क परिषद अन् शिक्षण विभाग यांच्याकडे केली होती.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हीच भूमिका अभिनेते शरद पोंक्षे हे जेव्हा नाटकात साकारत होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला का विरोध करत होता ? इतकेच काय तर नाटक बंद पाडण्याचे, धमक्या देण्याचेही प्रयत्न झाले ? या सर्व गोष्टींकडे जनतेने कसे पहायचे ?

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरून नियमित १० सहस्र ६७० वाहने टोल चुकवून जात असल्याचे संकेतस्थळावर केले प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा संशयास्पद कारभार !

अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर कारवाई करण्याची कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर कारवाई का करत नाहीत ?