ट्विटरद्वारे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला ! दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती दयनीय झाली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन होणे आवश्यक असून त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावीत

१५ मिनिटे काय १५ वर्षे दिली, तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही ! – भाजपचे आमदार टी. राजासिंह यांची सूचक चेतावणी !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पालघरमध्ये विराट हिंदु धर्मसभा

हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या आणि धर्मप्रेमी महिला यांनी १६ मंदिरांत लावली प्रबोधनपर भित्तीपत्रके !

हिंदूंनी त्यांचे नवीन वर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ मंदिरांमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावली.

इस्लामी देशांतील हिंदूंविषयी नसीरुद्दीन शाह कधी बोलणार ?

‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. मुसलमानांवर आक्रमण झाले, तर आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन

गुढीपाडव्याला चालू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता चालू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर चालू होणार्‍या तमोगुणी रात्रीशी करता येईल.

संतांसह हिंदुत्वावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !

‘१ जानेवारीला नववर्ष साजरे करावे का ?’, याविषयी मान्यवरांचे अभिप्राय

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणार्‍या अपप्रकारांमध्ये निसर्गाची हानी होते. निसर्गाचा आदर केला, तर निसर्गही मनुष्याचे रक्षण करेल. ख्रिस्त्यांची विचारसरणी भोगवादाची, तर हिंदु विचारसरणी ही त्याग शिकवणारी आहे.