पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !

भारतीय खेळाडूंना केवळ ‘हलाल’ मांस देण्याची कोणतीही योजना नाही ! – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या आधी भारतीय संघातील खेळाडूंच्या आहारामध्ये ‘हलाल’ मांसाचाच वापर करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

(म्हणे) ‘हा प्रयत्न भारतातील इस्लामविषयीच्या द्वेषाला आणखी हवा देईल !’

पाकच्या राष्ट्रपतींचा कांगावा ! भारतात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक असतात, हे नेहमीच समोर येत असते. भारतात गेली ३ दशके चालू असलेला आतंकवाद हा इस्लामी आतंकवाद आहे, हे जगजाहीर आहे.

चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याच्या निर्णयाला पुरोहितांकडून पुन्हा विरोध चालू

उत्तराखंडमधील चारधाम समवेत ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्यास मंदिरांच्या पुजार्‍यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. यापूर्वी भाजप सरकारने ‘याविषयीचे देवस्थानम् बोर्ड रहित करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले होते

पंजाबमध्ये रा.स्व. संघाच्या शाखा आणि हिंदु नेते यांच्यावर आतंकवादी आक्रमणांची शक्यता ! – गुप्तचर विभागाची माहिती

जिहादी आतंकवादी हिंदु संघटना आणि त्यांचे नेते यांनाच लक्ष्य करतात, तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे म्हणतात !

दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेवर बंदी घाला ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

या वेळी यशवंत भालेकर, सुमित राणे, विवेक सावंत, प्रथमेश सावंत, हार्दिक शिंगले, भूषण शेलटे, सुशील सावंत, प्रसाद नातू, माधवजी भानुशाली, संदीप कांबळी, किशोर सरनोबत, शुभम गवारे आणि रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

वजनमाप खात्यातील नोकरभरती घोटाळ्याच्या प्रकरणी मंत्र्यांना पदावरून निलंबित करा ! – गिरीश चोडणकर, काँग्रेस

पात्र उमेदवारांना डावलून वशिलेबाजी करणार्‍यांमुळेच प्रशासनाचा कारभार ढिसाळ पद्धतीने होत असतो ! त्यामुळे अशांना घरचा रस्ता दाखवणेच योग्य !

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘पेपरलेस’ (कागदरहित) करण्याचा आयोजकांकडून प्रयत्न

आम्ही कागद वाया घालवणे टाळण्यासाठी डिजिटल पद्धतीचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जागा प्लास्टिकमुक्त, कागदमुक्त आणि ध्वनीप्रदूषणमुक्त करण्याचा आमचा मानस आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी खर्‍या अर्थाने गोमंतकीय संस्कृती जोपासली ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात