चेन्नई येथे पतंजलि योगपिठाच्या ‘ऑनलाईन’ योगवर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्री’ विषयावर मार्गदर्शन

पतंजलि योगपिठाच्या वतीने के.के. नगर येथे विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्री’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पटकथा वाचल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा अभिनंदनीय निर्णय ! असे असले, तरी चित्रपटाचे परीनिरीक्षण करतांना केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) हिंदु धर्माचा अवमान करणारे प्रसंग, वाक्य, गाणी, संगीत आदी कसे दिसत नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोच !

कायद्याच्या राज्यात न्यायव्यवस्था महत्त्वाची असल्याने तिच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची आवश्यकता ! – एन्.व्ही. रमण्णा, सरन्यायाधीश

सरन्यायाधीश रमण्णा पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्थेतील सध्याच्या अपुर्‍या पायाभूत सुविधांच्या आधारे काम करणे अशक्य झाले आहे. जर न्यायव्यवस्थेकडून अधिक चांगल्या अपेक्षा असतील, तर राष्ट्रीय विधी पायाभूत प्राधिकरण आणि त्यास वित्तीय स्वायत्तता यांची आवश्यकता आहे.

झारखंडमध्ये धर्मांधाकडून हिंदु व्यक्तीची हत्या !

वर्ष २०१५ मध्ये दादरी हत्याकांडात एका मुसलमानाची हत्या झाल्यावर संपूर्ण हिंदु समाजाला गुन्हेगार ठरवणारे निधर्मीवादी, मानवाधिकार संघटना आणि प्रसारमाध्यमे आता गप्प का आहेत ?

मुलाच्या जामिनासाठी अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून तिसर्‍या अधिवक्त्यांची नियुक्ती

अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान याचा जामीन फेटाळल्यानंतर आर्यन खान याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

रणांगणात लढलेल्या वीरांगनांचा आदर्श घेऊन स्वत:मध्ये शौर्य निर्माण करा ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती 

भवानीमातेच्या कृपाशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र सध्या हिंदु स्त्रियांचे धर्मांतर करून त्यांना जिहादी आतंकवादी बनवणे, हिंदु स्त्रियांना नक्षलवादी चळवळीत सहभागी करून घेणे यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हिंदु युवतींनी अभिनेत्रींचा आदर्श न घेता…..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, तसेच भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन यांच्यासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून त्यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे

अभिनेते शाहरूख खान यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्याची मागणी !

अधिवक्त्या सुधा द्विवेदी यांनी एम्आरए  मार्ग पोलीस ठाणे, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणी ‘फ्री प्रेस जर्नल’ने वृत्त दिले आहे.

मंत्र्यांचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर मग शेतकर्‍यांनाही तशी अनुमती द्या ! – देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांनाही हर्बल तंबाखू लावायची अनुमती द्या. असे केल्यावर शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर केली.

पुण्यात गुन्हेगारी वाढत असतांनाही संमत केलेली ६ नवीन पोलीस ठाणी अद्याप कागदावरच !

बाणेर, खराडी, वाघोली, नांदेड सिटी या नवीन पोलीस ठाण्यांना संमती मिळाली आहे. हडपसर आणि लोणी काळभोर या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून काळेपडळ, फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणी चालू करण्यास संमती मिळाली आहे.