
नांदेड – एका मंत्र्यांचा जावई गांजा विकतांना आढळून आला; पण मंत्री म्हणतो की, ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे भाजपचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकर्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर शेतकर्यांनाही हर्बल तंबाखू लावायची अनुमती द्या. असे केल्यावर शेतकर्यांना चांगले दिवस येतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर येथे केली. जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !