तमिळनाडूतील द्रमुकच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.

कोरोना ज्वर आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदीय उपचार

आयुर्वेदात ज्वर म्हणजे ताप या व्याधीसाठी चिकित्सा सूत्र (लाईन ऑफ ट्रिटमेंट) या लेखात दिले आहे.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वाचक यांच्यात धर्मदृष्टी निर्माण होण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त वक्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि हिंदु राष्ट्रविषयक मार्गदर्शन

उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणार्‍या पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) जगूबाई गोविंद पद्मन (वय ८७ वर्षे)!

श्रीमती जगूबाई गोविंद पद्मन यांचे प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये.

ध्यानाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म वैशाख मासातच का झाला ?’, याविषयीचे गुपित समजणे

‘अवतार, ज्ञानयोगी आणि कर्मयोगी’, यांचा जन्म वैशाख मासांमधील असला, तरी हे सर्व वैशाख मासातील ‘शुक्ल पक्षातील’ आहेत, तर श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म ‘कृष्ण पक्षातील’ आहे. (म्हणजे ते श्रीकृष्ण आहेत.)

रामनाथी आश्रमातील सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

पू. रेखाताईंची ‘सर्व साधकांना सर्व पदार्थ मिळावेत’, अशी तीव्र तळमळ आणि गुरुमाऊलीची कृपा, यांमुळे दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना कशाचीही उणीव भासली नाही.

आनंदी आणि खेळकर स्वभावाने इतरांना आनंद देणारे अन् व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करून स्वतःत पालट घडवणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. चारुदत्त जोशी !

व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवल्यापासून आम्हाला त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवत होता. त्यांच्यातील सातत्य, चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती यांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती