पुष्कळ पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा परिणाम झाला नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.