भाजप आमदारांचे निलंबन केले हा शिस्तीचाच भाग ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारची एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आमच्यावर ‘बॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो बॉम्ब त्यांच्यावरच फुटला.’’

निलंबित आमदारांची राज्यपालांकडे तक्रार

भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचे षड्यंत्र सरकारने रचले. भाजपाच्या कोणत्याही सदस्याने कोणताही अपशब्द उच्चारला नाही. तरीही एकतर्फी कारवाई करत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.

आझाद मैदानात मोर्चेकर्‍यांना भेटण्यास पत्रकारांना अनुमती दिली नाही !

राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ५ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानात १५ ते १८ लोकांनी आंदोलन करण्यास अनुमती मागितली होती. यातील केवळ ५ आंदोलनकर्त्यांना मैदानात बसण्यास अनुमती देण्यात आली.

खासदारांचे दूरभाष ध्वनीमुद्रित करण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

माझे दूरभाष ध्वनीमुद्रित करून मला ‘अमजद खान’ नाव ठेवले ! – नाना पटोले यांचा सभागृहात गंभीर आरोप ! श्री. सागर चोपदार, मुंबई मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी दूरभाष ध्वनीमुद्रित केल्याविषयी गंभीर आरोप केले. ‘वर्ष २०१६-१७ मध्ये माझा दूरभाष ध्वनीमुद्रित करण्यात आला. माझे नाव ‘अमजद खान’, असे ठेवण्यात … Read more

केंद्रीय संस्था सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याने त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत असतील, तर त्याचाही परामर्श, काळजी आणि त्याविषयी चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी,..

‘हत्यारी’ पत्रकारिता ?

वस्तूनिष्ठ, तसेच शुद्ध भावनेचा अभाव असलेल्या पत्रकारितेच्या या दुरवस्थेला सर्वंकष स्तरावर लोककल्याणाचे बीज असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यामुळेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.

वणी (यवतमाळ) येथे दळणवळण बंदीमुळे विनामूल्य धान्य मिळत असल्याने मजूर शेतकामासाठी येईनात !

शासनाने साहाय्य म्हणून मजुरांना चालू केलेली मदत मजुरांना आळशी आणि कामचुकार बनवत असेल तर काय उपयोग ?

स्पर्धा परीक्षांमधील जीवघेण्या त्रुटी !

कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्‍या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्‍या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे.

अशांना कठोर शिक्षा व्हावी !

केरळ विधानसभेमध्ये वर्ष २०१५ मध्ये एल्.डी.एफ्.च्या आमदारांनी केलेल्या तोडफोडीविषयीचा खटला मागे घेण्याचा आदेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार देत ‘तुम्ही (आमदारांनी) जनतेच्या संपत्तीचा नाश केला आहे. यातून तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छित होता ?’ असा प्रश्नही विचारला.

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८७६ पासून अखंड भारताची फाळणी होऊन अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली. या सर्व फाळण्यांचे मूळ कारण ‘देशातील धर्मांधांची वाढती लोकसंख्या’, हेच आहे. धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जाते. वेगळ्या राज्याची मागणी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे.