मुंबई, ६ जुलै – भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचे षड्यंत्र सरकारने रचले. भाजपाच्या कोणत्याही सदस्याने कोणताही अपशब्द उच्चारला नाही. तरीही एकतर्फी कारवाई करत भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे मांडू दिले नाही. महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी तक्रार भाजपच्या निलंबित केलेल्या १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ५ जुलै या दिवशी केली.
निलंबित आमदारांची राज्यपालांकडे तक्रार
नूतन लेख
- थोडक्यात महत्त्वाचे : २० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !….मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !
- नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगीदेवी मंदिर २४ घंटे खुले रहाणार !
- २४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस
- निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात येणार !
- १.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !
- पुणे विमानतळाला मिळणार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव !