नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे जिवाची बाजी लावणार्‍या मावळ्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यात क्रिकेट बुकीकडून तक्रार प्रविष्ट !

परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्‍यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चेतावणी देऊन साडे तीन कोटी रुपये उकळले…

अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्‍यांची अतोनात हानी झाली आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…

पुढील ४ दिवसांत कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा अतीवृष्टी होणार ! – हवामान विभागाची चेतावणी 

गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना वेळच दिला नाही ! – प्रशांत बंब, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना आणि दुष्काळाचे प्रश्‍न या सर्वांवर विरोधी पक्षातील आमदारांना बोलायचे आहे. यांवर आम्हाला मते मांडायची आहेत. तेव्हा कृपया मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी, तसेच आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून कधीच इतिहासाला धक्का लावला नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० व्या वर्षांत पदार्पण

धर्मावरील आघातांचा वारकरी संप्रदायाने प्रतिकार करून धर्मरक्षण केले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समाजाला मानसिक आधार देऊन संतवाणीतून अध्यात्मप्रसार करणे आवश्यक आहे’, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन कीर्तनकार परिसंवादा’चे आयोजन करण्यात आले.

आजपासून पूरग्रस्तांच्या खात्यावर १० सहस्र रुपये रक्कम जमा होणार ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

‘कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेकांची प्रचंड हानी झाली आहे. या सर्वांना राज्यशासनाने तातडीचे १० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. ३० जुलैपासून १० सहस्र रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार आहे…..