
मुंबई – गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतांनाच हवामान विभागाने पुढील ४ दिवसांत राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीची शक्यता आहे, तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील ४ दिवस, तर पुणे अन् सातारा जिल्ह्यांत पुढील ३ दिवस अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !