राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची सूची राज्यपालांकडे !

७ मासांनंतरही नियुक्ती न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती विचारली. त्यानंतर प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीत वरील सूत्र स्पष्ट झाले.

‘माझी वारी, माझी जबाबदारी’ याप्रमाणे पाऊल उचलावे लागेल ! – ह.भ.प. गणेश महाराज शेटे

सरकारने पायी वारी रहित करून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. याचा फेरविचार करून २४ जूनच्या आत ५० वारकर्‍यांसमवेत पायी वारीची अनुमती द्यावी,..

नांदेड येथे कत्तलीसाठी गोवंशियांना घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांना अटक, तर ३ धर्मांध पसार !

गोवंश हत्याबंदी कायद्याची अजूनही प्रभावी कार्यवाही का होत नाही ? याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !

नियम मोडणार्‍यांना ५ सहस्र रुपये दंड किंवा १५ दिवसांचा कारावास देण्याची मागणी

खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण समर्थनीय नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना प्रमुख

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे प्रकरण

‘बाणेदारपणा’चे नवे युग !

भ्रष्टाचारामुळे सर्वाेच्च पदावरील व्यक्तीलाही स्वत:ची खुर्ची सोडावी लागली, असे भारतात कधी दिसेल का ? हा प्रश्न आहे. ही भारतीय व्यवस्थेस अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे, हे या निमित्ताने लक्षात ठेवावे लागेल.

तरुण पिढी ‘व्हाईटनर’च्या विळख्यात !

पूर्वी केवळ मद्यपान, विडी, गांजा यांच्या पुरतेच मर्यादित असणारे युवक आता आधुनिक काळात ई-सिगारेट, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, अफिम अशा तत्सम नशायुक्त पदार्थांपर्यंत पोचले आहेत.

विनयभंग करणार्‍या धर्मांधाला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा !

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.

जालना येथे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अधिवक्ता आणि अधिकोष व्यवस्थापकासह अन्य तिघांवर गुन्हा नोंद !

सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्‍यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !

पुणे मनपा हद्दीतील सर्व न्यायालये पूर्णवेळ कामकाज करतील ! – नीरज धोटे, जिल्हा न्यायाधीश

दळणवळण बंदीच्या काळात केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी चालू होती. आता कोरोना रुग्णांची संख्या अल्प झाल्याने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व न्यायालये पूर्णवेळ आणि क्षमतेने चालू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.