कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

एका शहरातील एका साधिकेच्या मामेभावाला कोरोना झाल्यावर रुग्णालयात भरती केल्यावर आलेला कटू अनुभव.

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूने सिद्ध होण्याची आवश्यकता ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

बलोपासनेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळाले आहे. बलोपासनेचा लाभ हिंदु बांधव आणि आपले नातेवाइक यांनाही व्हावा, यादृष्टीने आपण सिद्धता करायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

पुणे येथे किरकोळ वादातून भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे आस्थापनात पाणीपुरवठा करण्याच्या वादातून भरदिवसा रस्त्यात ६ जणांनी मिळून कोयत्याने वार करून हत्या केली.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ सहस्र ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीची हानी

१७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्‍यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीची पुष्कळ हानी

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावे गेले २ दिवस अंधारात आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खात्याची २५ कोटी रुपयांची हानी

वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

१. २४ घंट्यांतील नवीन रुग्ण २२५
२. उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र १३६

गोव्यात दिवसभरात ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण

गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात ३३ लहान आणि ४ मोठ्या नौकांची हानी

तौक्ते चक्रीवादळाने विविध प्रकारच्या हानीसह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळाचा मोठा फटका मत्स्यव्यवसायालाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चक्रीवादळानंतर मुंबई येथे अरबी समुद्रात ४ जहाजे अडकली !

लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !