निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः या नामजपामुळे साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते….

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांच्याकडून अध्यात्मशास्त्रविषयक व्हिडिओचा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसार !

सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे

‘ऑनलाईन’ नोंदणी पद्धतीमुळे शिराळा तालुक्यात स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !

‘ऑनलाईन’ नोंदणीमुळे तालुक्यातील फक्त १३ नागरिकांना आणि तालुक्याबाहेरील ३३४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे.

हातखर्चातून साठवलेल्या पैशातून ५ महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुरवतात कोरोनाग्रस्तांना विनामूल्य न्याहरी !

हातखर्चातून साठवलेल्या पैशातून कोरोनाग्रस्तांना विनामूल्य न्याहरी पुरवणार्‍या ५ महाविद्यालयीन युवतींचे अभिनंदन ! अशा सात्त्विक व्यक्तीच देशाची शक्ती आहेत. यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.

बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास आत्मदहन करीन ! – जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज, अयोध्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसाचारात ज्यांची घरे जाळण्यात आली आहे, त्यांना घरे बांधून द्यावीत आणि बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. ही मागणी मान्य न झाल्यास २५ मे या दिवशी मी याच चितेवर बसून स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन करीन.

सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण !

‘हा धर्मध्वज हे हिंदु राष्ट्र समीप आल्याचे प्रतीक आहे. या धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु धर्माची पुष्कळ कीर्ती होईल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल’, असे आशीर्वचन सप्तर्षींनी दिले आहे.

देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढेल आणि महामारी अन् आर्थिक संकट येणार !

देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणार्‍या येथील भेंडवळची भविष्यवाणी १५ मे या दिवशी पुन्हा घोषित झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो.

सोयीस्कर खापर !

फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूंसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे. या नियतकालिकाने एका चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत ….

कोरोनाच्या काळात नाही, तर त्यापूर्वी साधना केली, तर रक्षण होऊ शकते, हे लक्षात ठेवा !

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

रावणाचे उदात्तीकरण करणार्‍या श्रीलंकेतील धार्मिक कृती !

हिंदूंचा धर्मग्रंथ रामायण यातील रावणाची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यानुसार रावण लंकेवर (सध्याच्या श्रीलंकेवर) राज्य करत होता. रावण हा फार शक्तीशाली राजा होता; मात्र त्याच्यातील तीव्र अहंभावामुळे दुसर्‍याची पत्नी पळवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती.