कोरोनाच्या काळात नाही, तर त्यापूर्वी साधना केली, तर रक्षण होऊ शकते, हे लक्षात ठेवा !

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.