कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे योग्य नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प होत आहे, तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण करण्याविषयी सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना अनुभवलेली भावावस्था आणि रात्री नामजप होत असल्याने मिळत असलेला आनंद

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…

स्वच्छ प्रशासन कधी ?

भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांची सामाजिक स्तरावर उघडपणे ‘छी-थू’ होईल, असे केले तरच भ्रष्टाचाराचे लांच्छन पुसण्याच्या दिशेने जाता येईल. आता ज्याप्रमाणे गुळमुळीत कारवाई होते, तेवढेच चालू रहाणार असेल, तर आपणच आपल्यासाठी मोठा खड्डा खोदत आहोत, हे निश्‍चित !

जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास न्यायालयाचा नकार

१२ डिसेंबर या दिवशी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे.

सुरूंग स्फोटांमुळे हानी झालेल्यांना हानीभरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करू ! – निगुडे ग्रामस्थांची चेतावणी

खनिजांच्या अतीउत्खननामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित उपाययोजना प्रशासनाने स्वतःहून करायला हव्या होत्या ! प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

प्रभावशाली व्यक्तींनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करतांना दायित्वाने वागावे ! – सर्वोच्च न्यायालय

आज देशात भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली व्यक्तीच्या चारित्र्यासह धर्मांवर शिंतोडे उडवले जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयाने प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

६० व्या गोवा मुक्तीदिनाच्या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी ‘लोगो’ सिद्ध करण्यासाठी अर्ज मागवले

इच्छुकांनी हा लोगो ‘[email protected]’वर ई-मेल करायचा आहे आणि सोबत संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक द्यायचा आहे.

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ?

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !