निर्माती अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी ! – धर्मप्रेमींची मागणी
‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मधून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मधून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
दागणगेरे येथे हिंदूंच्या दुकानांतून साहित्य खरेदी करणार्या मुसलमान महिलांना धर्माधांनी धमकावल्याचे प्रकरण
ट्विटरवरून #BanTikTok हा हॅशटॅग १८ मे या दिवशी राष्ट्रीय ट्रेंडमध्ये शीर्षस्थानी होता. कथित टिक-टॉक स्टार फैजल सिद्धीकी याने यावर एक व्हिडिओ प्रसारित करून तरुणींवर आम्ल फेकण्याच्या कृत्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास लोकांनी विरोध केला.
दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !
त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.
श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ! हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोव्हिड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने मिळवलेले हे यशच म्हणावे लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १० मे या दिवशी माहिती दिली.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर हिंदूंच्या मंदिराच्या इमारती प्रशासनाला वापरण्यास दिल्या जात आहेत; मात्र अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांकडून अशा प्रकारे इमारती देण्यात आल्याचे वृत्त ऐकिवात येत नाही, असे का ?
पोलीस आणखी किती दिवस धर्मांधांकडून असे मार खात रहाणार आहेत ? देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतांना त्यातून काहीही न शिकणार्या पोलिसांना धर्मांधांकडून मार खाणे आवडते, असे समजायचे का ?