…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more

‘सर्वधर्मसमभावा’चे दिवा स्वप्न पहाणारा समाज यातून काही बोध घेणार का ?

एका न्यायालयात एका जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी पीडित व्यक्ती सर्वधर्मसमभावाचे दिवा स्वप्न पहाणारी होती. त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण झाली होती आणि त्याच्या तक्रारीत शस्त्राने मारल्याचा उल्लेख होता

मालदीवमधील चीनधार्जिणी राजवट !

मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे तसेच मालदीव आणि चीन यांच्या घातक युतीमुळे येणार्‍या काळातील बिकट आव्हाने झेलण्यासाठी भारताने सज्ज रहायला हवे. एवढे मात्र खरे की, चीनप्रेमात वेडा झालेल्या मालदीवचे जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असेल !

अन्यायाविरोधात हिंदूंच्या प्रखर संघटनाची आवश्यकता !

या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !

भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !

अमली पदार्थांचा विळखा !

प्रारंभी जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या भावी पिढ्यांना जर या अमली पदार्थांपासून वाचवायचे असेल, तर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे आणि त्यांमागील सूत्रधार यांना उद्ध्वस्तच करावे लागेल !

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

बद्धकोष्ठता (Constipation) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

कमी वेळा शौचाला होणे, शौच शुष्क आणि कडक असणे, शौच करायला कठीण असणे, शौच करतांना वेदना होणे, तसेच शौच अपूर्ण झाल्याची जाणीव असणे, याला ‘बद्धकोष्ठता’ असे म्हणतात.

विवियन सिल्व्हर यांचा मानवाधिकार !

मानवतेची हत्या करणार्‍या या आतंकवाद्यांविषयी लोकांना सहानुभूती वाटेल. अशा गांधीगिरी करणार्‍या जमातीमुळे जगातील सुसंस्कृत, सहिष्णु आणि शांतीप्रिय समाज नष्ट होईल. असे होऊ नये, यासाठी मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक पराभव करून त्यांना आरसा दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे.