अधिवक्ते ‘जाहिरातबाजी (विज्ञापनबाजी)’ करू शकतात कि नाही ?

आजकालच्या जमान्यात प्रत्येक वस्तू किंवा सेवेचे विज्ञापन, ‘ब्रँडिंग’, ‘प्रमोशन’ (विज्ञापन) केल्याविना व्यवसायवृद्धी होऊच शकत नाही. जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जर टिकायचे असेल…

इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील ‘युद्धविराम’ नव्हे, ‘स्वल्पविराम’ !

‘हमास’ ओलिसांची मुक्तता करील कि नाही ? हे पहावे लागेल. जरी सुटका केली, तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही; कारण इस्रायलला ‘हमास’चे आणि ‘हमास’ला इस्रायलचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे.

विवाहाच्या निमित्ताने इतरांना सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने भेट द्या !

सध्या लग्नसराई चालू झाली आहे. विवाह समारंभात एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा असते.

सावधान मुंबई !

अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…

Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !

एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व !

सात्त्विक हिंदु राष्ट्रात कोणताही भ्रष्टाचार नसेल !

तमिळनाडूतील हिंदू आणि हिंदी विरोध : एक दृष्टीक्षेप !

तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या…

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

आयुर्वेदाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवता येते. आयुर्वेद हे ईश्‍वरनिर्मित शास्त्र आहे. त्यामुळे आयुर्वेदाची मूलतत्त्वे शाश्‍वत आणि चिरंतन आहेत.

शत्रूपेक्षा अधिक धोकादायक जन्महिंदू !

जन्महिंदू असल्याने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती-मुसलमान यांना भारत आणि येथील धर्म त्यांचे वाटत नाहीत !

संस्‍कृतला पुनर्वैभव प्राप्‍त व्‍हावे !

सौंदर्याने नटलेल्‍या आणि चैतन्‍याने ओतप्रोत भरलेल्‍या संस्‍कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्‍नपणाच होय !