पूजेत वापरण्‍यात येणार्‍या विविध वस्‍तूंचे महत्त्व ! Ganeshotsav

कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्‍याही देवतेचे पूजन असो, त्‍यामध्‍ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्‍तूंचा वापर करण्‍यात येतो. या वस्‍तू पूजनामध्‍ये का वापरण्‍यात येतात ? त्‍यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?

देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर काही गोष्‍टींचा ऊहापोह होणे आवश्‍यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्‍या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.

काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्‍यामेळाव्‍यात कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्‍ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्‍या आतापर्यंतच्‍या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्‍तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्‍हणण्‍यास वाव रहातो.

भारताच्‍या शूर सैनिकांच्‍या बलीदानामुळे सैन्‍याची मोठी हानी

काश्‍मीर खोर्‍यात २०० हून अल्‍प आतंकवादी असल्‍याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्‍तान आणि त्‍याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्‍तहेर संस्‍था काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद वाढवण्‍यासाठी सैनिक पाठवत आहेत.

‘शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्‍यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !

या लेखामध्‍ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्‍यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्‍या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्‍य असलेल्‍या गणरायाच्‍या भावभक्‍तीने पुजलेल्‍या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्‍याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. सर्वसामान्‍य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्‍याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.

५ ते १६ वर्षांपर्यंतच्‍या वयोगटातील मुलांना कोणता आहार द्यावा ?

सध्‍याच्‍या मुलांच्‍या आहारात पिष्‍टमय आणि स्निग्‍ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक आढळते, म्‍हणजेच बेकरीचे पदार्थ, बिस्‍किटे इत्‍यादी. आज आपण आहारातील प्रत्‍येक घटक कसा महत्त्वाचा असतो, ते समजून घेणार आहोत.

स्थलांतरित भारतीय !

आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्‍हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्‍वगुरु होऊ शकतो !

सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.

श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती Ganesh

श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !

निरोगी रहाण्यासाठी शरीर, अवयव आणि इंद्रिये यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्याचे महत्त्व !

अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.