हिंदूंसाठी असुरक्षित इंग्लंड !

भारत सरकार हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या संदर्भात एकतर निषेध नोंदवत नाही आणि नोंदवला, तर तो मुळमुळीत असतो. परिणामी तेथील हिंदूंचे जीवन असुरक्षित झाले आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी एकीने रहाणे आणि भारतीय वकिलातीवर, भारत सरकारवर सातत्याने दबाव टाकणे आवश्यक आहे !

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधातील कायदा करण्यात आणि तो लागू होण्यात एवढ्या तांत्रिक अडचणी येतात, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या सर्वंकष संरक्षणासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते. लव्ह जिहादची व्याप्ती लक्षात घेता त्याच्या विरोधात स्वतंत्र कायदा होणे आवश्यक आहे !

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !

सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !

भारतद्वेष्ट्यांची हुकूमशाही !

सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.

गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.

पूर आणि माणूसकी !

पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !

गैरब्राह्मण पुजार्‍यांची मागणी !

पिढ्यान्पिढ्या काटेकोर धर्माचरण केलेले, अभक्ष भक्षण न करणारे, सात्त्विक आहार-विहाराचे पालन करणारे, कर्मकांडातील बारकावे जाणणारे आणि त्याचे पालन करणारे अन् करवून घेणारे आणि मुख्य म्हणजे धर्माचरण अन् साधना करणारे पुजारी मंदिरात असणे अपेक्षित आहे.