मिरजेतील काही रस्त्यांचे दीर्घ कालावधीनंतर डांबरीकरण !
भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी आणि त्यांचे सहकारी यांनी डांबरीकरण कामासाठी पुढाकार घेतला
भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी आणि त्यांचे सहकारी यांनी डांबरीकरण कामासाठी पुढाकार घेतला
‘कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींचे शेतकर्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे’,
पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे.
कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडणारे हे प्रकार लाजिरवाणेच !