पुणे येथे ‘एच्.३ एन्.२’चे २२ रुग्ण !
‘इन्फ्लुएंझा ए’ विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच्.३ एन्.२’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा अहवाल ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने दिला आहे.
‘इन्फ्लुएंझा ए’ विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच्.३ एन्.२’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वर्षे वयोगटातील असल्याचा अहवाल ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ने दिला आहे.
कर्वेनगरमधील म्हाडा वसाहतीतील १५ मजली इमारतीला २६ मार्च या दिवशी सकाळी शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या येथे आल्यावर त्यांनी १ घंट्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
२९ मार्च या दिवशी विधीवत् पूजन करून हे काष्ठ अयोध्येसाठी पाठवण्यात येणार आहे. घराघरांतून या काष्ठावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने १ मार्च या दिवशी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या २८ मार्च या दिवशी होणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. परशुराम घाटातील महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, या दृष्टीने हा घाटमार्ग एक आठवडाभर (२७ मार्च ते ३ एप्रिल) बंद करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून जिल्हाधिकार्यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.
सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेतही ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले गेले.
न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !
मला खेद आणि दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिले अधिवेशन असेल की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांची सभागृहातील उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली.