राजू यादव यांच्याकडून उंचगाव परिसरातील १०० ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना छत्री वाटप !
सातत्याने सामाजिक उपक्रम घेणारे ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगाव परिसरातील १०० ज्येष्ठ नागरिक आणि गरजू यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्यात देण्यात आलेल्या या छत्र्यांविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.