शहापूर (ठाणे) येथील विद्यार्थ्यांना विषबाधा
जेवण झाल्यावर विद्यार्थ्यांना उलटी होणे, मळमळणे, तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ लागले, तर काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले.
जेवण झाल्यावर विद्यार्थ्यांना उलटी होणे, मळमळणे, तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ लागले, तर काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले.
अधिवक्त्यांच्या संघटनेच्या निवडणुकीतही गैरप्रकार होणे, हे लज्जास्पद आहे !
मराठा समाजाला नोव्हेंबर २०२३ पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे ‘आता या याचिकेवर १- २ दिवसांनी सुनावणी झाली, तर काही बिघडत नाही’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या काँग्रेस सरकारने राज्याचा अत्यंत प्रतिष्ठित असलेला ‘राष्ट्रीय बसव पुरस्कार’ हा माओवादी- नक्षलवादी समर्थक आनंद तेलतुंबडे याला घोषित केला आहे.
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !
‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.