पनवेल तालुक्यात शासनमान्यता नसलेल्या ३० शाळा चालूच !
शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने करण्यात आली. या निवडीविषयी त्यांचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय संस्कृतीने सर्वोच्च योगदानातून दिव्यत्वाची शिकवण मानवतावादातून दिली आणि मानवतावादातून दिव्यत्व कसे प्राप्त करायचे याचे सामर्थ्य देणारी संस्कृती आहे.
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने केलेल्या मागणीनुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्तता केली.
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी या दिवशी पितांबरीच्या ठाणे येथील कार्यालयात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सहकार भारती’चे प्रदेश संघटनप्रमुख आणि बांधकाम व्यावसायिक श्री. संजय परमणे, तसेच भाजपचे सांगली लोकसभा माध्यम प्रबंधक अन् प्रसिद्ध रंग व्यापारी श्री. केदार खाडिलकर यांची ‘सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडव्हायजरी कमिटी’चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आस्थापनांची ७ दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले.
१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेमध्ये बैठक झाली. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?