पुणे येथील ‘माय कॉलेज खोज’ आस्थापनाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद !

शिक्षणासाठी साहाय्य करण्याचे सांगून तिच्याकडून २ लाख ६ सहस्र रुपये घेण्यात आले. संशय आल्याने तिने चौकशी केली, तेव्हा ४-५ विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले.

पुणे येथे शेकडो गुंडांची पोलिसांकडून ओळख परेड !

पोलिसांना जर गुंड माहिती आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?

डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात उभे करून गोळ्या घालून ठार करेन !

 ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी नक्षलवादाविषयी नवीन चित्रपट बनवला आहे. ‘बस्तर’ असे याचे नाव असून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बस्तरवरून हे नाव देण्यात आले आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तत्परतेने उपचार करा !

कथित आरोपाखाली मागील ११ वर्षांपासून जोधपूर कारागृहात असलेल्या ८६ वर्षीय पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मनुष्य देह-वाणी शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ ! – ह.भ.प. वासुदेव महाराज गुरव    

हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे.

आडिवरे येथील तावडे भवन कोकणची शान ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्‍याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे.

बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत ! – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे.

Malegaon : ‘मालेगावला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या !’ – माजी आमदार आसिफ शेख

क्षमा न मागितल्यास फौजदारी खटला प्रविष्ट करण्याची धमकी

वलांडी घटनेच्या निषेधार्थ लातूर येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा !

वलांडी येथील ६ वर्षांच्या चिमुकलीवर अल्ताफ कुरेशी या आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने ५ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.