मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !

‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !

(म्हणे) ‘मुसलमान श्री लक्ष्मीदेवीची पूजा करत नाहीत; म्हणून ते धनवान नाहीत का ?’

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्यामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !

बिहारमध्ये सातवीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख

अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणार्‍या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे हे सर्वांचे कर्तव्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.

परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी हिजाब काढण्यास सांगितल्यावर विद्यार्थिनींनी केली ओरड !

विद्यार्थिनींना भ्रमणभाष आणि ब्लूटूथ बाजूला करण्यासाठी सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी या प्रसंगाला धर्माशी जोडून गोंधळ घालण्यास आरंभ केला. हे अत्यंत लज्जास्पद आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमींनी केली प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?

बिहार राज्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि मंदिर विश्वस्त यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

कैमूर (बिहार) येथील मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात दिला जातो रक्तहीन बळी !

मुंडेश्‍वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर बांधली मजार

मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !