मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्यामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !
अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !
धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.
विद्यार्थिनींना भ्रमणभाष आणि ब्लूटूथ बाजूला करण्यासाठी सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी या प्रसंगाला धर्माशी जोडून गोंधळ घालण्यास आरंभ केला. हे अत्यंत लज्जास्पद आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.
मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?
‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .
मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !