‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !

खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !

बिहारमध्ये १४ वर्षीय मुलींवर ४ मुले आणि मुख्याध्यापक यांच्याकडून बलात्कार !

मुलांना दिशादर्शन करण्याऐवजी मुख्याध्यापकच बलात्कार करत असेल, तर असे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड आहे. अशांना फाशीची शिक्षा हवी !

भारताच्या स्वीकारार्हतेच्या संस्कृतीमुळेच अहिंदूंना ‘हिंदु’ ओळख मिळाली !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते ! – गुलाम गौस, आमदार, जनता दल (संयुक्त)

जर हे सत्य गुलाम गौस यांना मान्य आहे, तर ते या मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या हिंदु धर्मात येण्यास का सांगत नाहीत ? ते गुलामगिरीचे जीवन का जगत आहेत?, हे गौस स्वतःला आणि अन्य मुसलमानांना का विचारत नाहीत ?

फराजने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवल्याचा आरोप !

हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे वशीकरण करण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणातही हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी तसे केले गेले नसेल, हे कशावरून ?

शिकवणी वर्गातील मुसलमान शिक्षकाने अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेले !

बेगूसराय (बिहार) येथील घटना

बिहारमध्ये ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍याला पंचायतीकडून ५ उठाबशांची शिक्षा !

वस्तूत: भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यांवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत खटला चालवला जातो. त्यामध्ये जन्मठेपेची तरतूदही आहे.

वैशाली (बिहार) येथे ट्रकने चिरडल्यामुळे ८ जणांचा मृत्यू, अनेक जण घायाळ !

सुलतानपूर भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण घायाळ झाले.

हिंदु नाव धारण करून मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न  !

देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

हिंदु नावे धारण करून सोन्याची तस्करी करणारे निघाले मुसलमान !

आतापर्यंत लव्ह जिहादसाठीच बहुतांश मुसलमानांकडून अशा प्रकारे हिंदु नावे धारण केली जात होती; मात्र आता तस्करी आणि त्याद्वारे आतंकवादी कारवाया यांसाठीही हिंदु नावे धारण करणे हे मोठे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते !