‘सुरेशने विमान उडवले’ आणि ‘अब्दुलने विमान उडवले’ यांचा पालटत असलेला सांगितला अर्थ !
खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !
खान सरांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याविषयी काँग्रेस कधीच बोलणार नाही; मात्र हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणण्यात मात्र काँग्रेस सर्वांत पुढे असणार !
मुलांना दिशादर्शन करण्याऐवजी मुख्याध्यापकच बलात्कार करत असेल, तर असे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेली कीड आहे. अशांना फाशीची शिक्षा हवी !
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
जर हे सत्य गुलाम गौस यांना मान्य आहे, तर ते या मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या हिंदु धर्मात येण्यास का सांगत नाहीत ? ते गुलामगिरीचे जीवन का जगत आहेत?, हे गौस स्वतःला आणि अन्य मुसलमानांना का विचारत नाहीत ?
हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे वशीकरण करण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणातही हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी तसे केले गेले नसेल, हे कशावरून ?
बेगूसराय (बिहार) येथील घटना
वस्तूत: भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यांवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत खटला चालवला जातो. त्यामध्ये जन्मठेपेची तरतूदही आहे.
सुलतानपूर भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण घायाळ झाले.
देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
आतापर्यंत लव्ह जिहादसाठीच बहुतांश मुसलमानांकडून अशा प्रकारे हिंदु नावे धारण केली जात होती; मात्र आता तस्करी आणि त्याद्वारे आतंकवादी कारवाया यांसाठीही हिंदु नावे धारण करणे हे मोठे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते !