बहुतेक धर्मांचे लोक हिंदूंचे वंशज ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
त्यामुळे हिंदुत्वाला हटवले जाऊ शकत नाही. तसे करणे याचा अर्थ आपली मुळे आणि मातृभूमी यांपासून दूर जाण्यासारखे आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका पत्रकार परिषदेत केले.