धर्मांधाने हिंदु तरुणीवर बलात्कार करून तिला गोमांस खायला लावले !

अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या; युवतीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद…

ऑनलाईन शिकवणीवर्गाच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने येथील युवतीला शीतपयेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे ध्वनीचित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी दिली.

कानपूर (उत्तरप्रदेश) १४ वर्षांच्या मुलीचे मौलानाकडून ४ महिने लैंगिक शोषण

अशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, भरचौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्यासारखी कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

छत्रपती संभाजीनगर येथे जेवणातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होणे पोलिसांसाठी लज्जास्पद !

UN Slam Pakistan : पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण आणि सक्तीचे विवाह खपवून घेतले जाणार नाही !  

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला सुनावले !

‘अतिथीदेवो भव’ला लांच्छनास्पद आणि नैतिक मूल्य शिकवण्याची नितांत आवश्यकता !

तात्पुरता वैयक्तिक लाभ किंवा अवैध सुख मिळवण्याची लालसा यांमुळे देशाची होणारी दूरगामी हानी सर्व समाजाला भोगावी लागते.

हिंगोली येथे १२ वर्षीय हिंदु मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

नाभा (पंजाब) येथे सरकारी महाविद्यालयात प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दाखवणारी घटना जाणा !

पुणे येथील मंगळवार पेठेतील ‘यारखान कॉम्प्लेक्स’मध्ये वास्तव्य करणार्‍या मीरा चित्रावार या गरोदर हिंदु महिलेवर धर्मांधांनी आक्रमण करून तिच्या पोटावर लाथा-बुक्के मारले. यामुळे तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.

Rape Victim Barred : बलात्कार पीडित विद्यार्थिनीला बारावीची परीक्षा देण्यापासून रोखले !

पीडितेने शाळेच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘शाळेतील वातावरण बिघडेल’, असे कारण सांगून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले गेले नाही.