CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !
अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
वक्फ बोर्ड विधेयकाच्या संदर्भात संसदीय समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी १४ शिफारशी विचारार्थ घेण्यात आल्या आहेत.
‘जिथे हिंदु मंदिरे सुटली नाहीत, तिथे तुमची आमची घरे कशी सुरक्षित रहातील ?’, असा प्रश्नही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात आता हा धोका नजरेपलीकडे राहिला नाही, तर तुमच्या आमच्या घरात पोचला आहे.
हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
वक्फ बोर्डाच्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! हिंदूंच्या प्राचीन मंदिरांना कह्यात ठेवून हिंदूंना पूजा करण्यापासून रोखणारा पुरातत्व विभाग मुसलमानांसमोर मात्र शेपूट घालतो !
सध्याच्या विधेयकानुसार वक्फला विसर्जित करण्यात येणार नाही; मात्र वक्फ रहित करणे भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने कुणाच्याही विरोधाला भीक न घालता इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !
मुसलमानांनी उरुस साजरा करण्यासाठी वक्फ बोर्डाकडे केली होती मागणी
श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे.
वक्फ बोर्ड विसर्जित करून सर्व भूमी आणि मालमत्ता सरकार जमा करण्याखेरीज यावर कोणताही उपाय नाही. असे करण्याचे धाडस सरकार दाखवणार का ?
ओवैसींची ही ‘चेतावणी’, म्हणजे लोकनियुक्त सार्वभौम भारत सरकारला धमकी आहे, ‘आम्ही या देशात विशेष लोक आहोत. आमचा विशेष हक्क काढून घ्याल, तर आम्ही या देशात अराजक परिस्थिती निर्माण करू.