देशात समान नागरी कायदा लागू करणारच ! – केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस्.पी. सिंह बघेल

देशात जात आणि धर्म निरनिराळे असले, तरी हा देश एक आहे आणि यामुळे देशात एकच कायदा असायला हवा.

संपूर्ण देशातच समान नागरी कायदा करा !

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत आलो, तर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने येथील निवडणुकीत जनतेला दिले आहे.

गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्‍वासन !

एकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते !

भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा ! – महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

समान नागरी कायद्याच्या नावाखाली भाजपला हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे ! – ओवैसी

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याचा सल्ला केंद्रशासनाला दिलेला आहे, हे स्वतः अधिवक्ते असणार्‍या ओवैसी यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप जनतेची फसवणूक करत आहे ! – केजरीवाल

असे आहे, तर केजरीवाल यांनी देहलीमध्ये समान नागरी कायदा लागू होण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत ?, याविषयी त्यांनी प्रथम बोलले पाहिजे !

गुजरातमध्ये समान नागरी कायदा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार !

एकेक राज्यांत अशा प्रकारे समान नागरी कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठीच हा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘इस्लाम’विरोधी युरोप ?

भारताने आता घुसखोर मुसलमानांना हाकलवण्याचा नवा आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भारताने सांस्कृतिक राष्ट्रवादासह आता समान नागरी कायदा, कठोर शरणार्थी धोरण आदी विषयांना प्रभावीपणे हाताळावे, हीच भारतियांची अपेक्षा आहे !

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!

महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.