
मुंबई – राज्यघटनेने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळीच राज्ये समान नागरी कायदा लागू करतील, असे मला वाटते. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत#Uniformcivilcode #uniformcivilcode4india #devendrafadanvis #BJP @Dev_Fadnavis https://t.co/uv6jk9j72k
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 1, 2022
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘गोवा राज्यात समान नागरी कायदा आहे. उत्तराखंड येथेही समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात ही राज्येही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रही योग्य वेळी हा कायदा लागू करण्याविषयी विचार करेल.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात