श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्याचे उघड !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्याचा दुष्परिणाम ! देवीचे मौल्यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्वस्त !
मंदिरांचे सरकारीकरण झाल्याचा दुष्परिणाम ! देवीचे मौल्यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्वस्त !
मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करतांना पुजारी मंडळींना विश्वासात का घेतले जात नाही ? कि मंदिर सरकारीकरणामुळे मंदिर प्रशासन केवळ निधी वाढवण्याच्या मागे लागले आहे ?
मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .
मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत.
‘मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता असणे, हा धर्माचरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी या वस्त्रसंहितेचे स्वागत करावे आणि मंदिरांमध्ये अधिकाधिक सात्त्विक कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर देवतांची कृपा होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र साकार होईल.’
श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जून या दिवशी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ आणि सीसीटीव्ही छायाचित्रकाच्या देखरेखीत ही प्रक्रिया होणार आहे.
पुजारी मंडळाचे अध्यक्ष असतांना श्री. किशोर गंगणे यांनी विविध उपक्रम राबवून पुजार्यांसह भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या, तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता.